Welcome to the Website of Shri Ganesh Naik

Personal Details

श्री.  गणेशजी  नाईक : जनसामान्यांना आपलेसे वाटणारे राजकीय नेते, कार्यक्षम मंत्री, दूरदृष्टीचे विकासपुरुष, सर्वधर्मसमभावाचे प्रवक्ते, प्रगल्भ समाजसुधारक, सर्वांना सोबत घेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे लोकनेते – अशा अनेक प्रकारे श्री. गणेशजी नाईक यांचे व्यक्तिमत्व जनसामान्यांत लोकप्रिय आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखमय व्हावे हा मुख्य उद्देश नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेली त्यांची विचारप्रणाली थेट माणुसकीशी नाते जोडणारी आहे, मानवताधर्माची जपणुक करणारी आहे, विकासाच्या मार्गाने घेऊन जाणारी आहे. ठाणे जिल्ह्यातील, ठाणे-बेलापूर पट्टीमधील खैरणे-बोनकोडे गांवात १५ सप्टेंबर १९५० रोजी जनमान्यता लाभलेल्या ‘नाईक’ कुटुंबात गणेशजींचा जन्म झाला. पुढे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने लोकमान्यतेसोबत राजमान्यताही मिळविली. आज स्वत: गणेशजी नाईक हे बेलापूर मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री, मोठे सुपुत्र डॉ.संजीव हे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, धाकटे सुपुत्र श्री.संदीप हे ऐरोली मतदारसंघाचे आमदार, पुतणे श्री.सागर हे नवी मुंबईचे महापौर – अशाप्रकारे इतका व्यापक जनाधार व लोकप्रेम लाभलेले “नाईक” घराणे गणेशजींच्या सर्वसमावेशक कार्यप्रणालीमुळे नेहमीच लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेले दिसून येते. एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणे आणि आपल्या मनाला पटलेल्या योग्य गोष्टींवर धाडसाने निर्णय घेणे ही त्यांची खासियत राहिलेली आहे. त्यातूनच नवी मुंबईच्या एकात्मिक विकासाच्या नियोजनाची अर्थात “वन टाईम प्लानिंग” ची अभिनव संकल्पना साकारली जात आहे. यामधून शहराला जागतिक स्तराच्या सुविधांनी परिपूर्ण करण्याचे नियोजन आहे. ‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून ते जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात. सामाजिक कार्यकर्ता, कामगार नेता ते कॅबिनेट मंत्री – हा गणेशजी नाईक यांचा प्रवास नेहमीच सर्वसामान्य माणसाचे हित नजरेसमोर ठेवून विकासाला प्राधान्य देणारा राहिला आहे, म्हणूनच त्यांच्या भोवतालची माणसांची गर्दी नेहमीच वाढत राहिलेली दिसून येते. त्यांच्या कार्याची हीच पोच पावती आहे आणि हीच त्यांच्या कृतीशीलतेमागील ऊर्जा आहे. Ganeshji Naik Bio-data  ...

Read More
Job Fair 2014

‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ   २३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्यावतीने कोपरखैरणे सेक्टर ७ मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक -३१ व ३२ च्या पटांगणात आज आयोजित केलेल्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर -२०१४ ‘ चा लाभ तब्बल ७ ते ८ हजार उमेदवारांना झाला. तर २३८७ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळाल्या. नवी मुंबईतला हा ४ था रोजगार मेळावा यशस्वीपणे आणि शिस्तबद्धपणे पार पडला. पालकमंत्री नामदार नाईक यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित युवा वर्गाला पालकमंत्री ना. नाईक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मेळाव्याचे आयोजक आणि जीवनधारा रोजगार, व्यापार आणि उद्योग समितीचे मुख्य समन्वयक आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, नगरसेवक, नगरसेविका, ‘ जीवनधारा ‘ वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार, उद्योग तसेच ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत अन्य समित्यांचे पदाधिकारी, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आजवर शिक्षणात क्रांती झाली आहे परंतु योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकांना पदवी धारण करूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या वाटा शोधणाऱ्या इच्छुक तरुण- तरुणींमध्ये निराशा येत असे. बेरोजगारीची  गंभीर समस्या पाहता ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत रोजगार,व्यापार आणि उद्योग समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यातून आजवर हजारो युवक- युवतींना रोजगार मिळाला आहे, हि एक यशाची गुरुकिल्लीच आहे. बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरून आत्मविश्वासाबरोबरच नैतिक शक्ती देखील युवकांनी आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यापारी वृत्ती असणाऱ्या युवकांकरिता स्वतंत्र रोजगार केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ...

Read More
News

Recent News About Min. Ganeshji Naik

Read More
Janata Darbar

जनता  दरबार : सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा. ‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात. “जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते. जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते....

Read More
Green Hope

ग्रीन  होप : १९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात. शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक मलप्रक्रिया केंद्रे, शास्त्रोक्त जमीन भरणा पद्धतीवर आधारीत कच-यापासून खतनिर्मिती व इंधननिर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प – असे जागतिक स्वरावर नावाजले गेलेले प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने राबविले आहेत. जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.   Green Hope : “Green Hope”, an NGO (Non Governmental Organization) established in October, 2007 with the inspiration of honorable Min. Ganeshji Naik and under the guidance of respected M.L.A. Shri Sandeepji Naik. Following a single minded purpose of dealing and solving the upcoming issues in and around Navi Mumbai. Involved in environment related issues and helping the people by working with and for them. The Group has successfully executed activities like “Two Lakh Tree Plantation Drive Activities – 2009” and ”One Lakh Tree Plantation Drive Activities 2008” by planting over three lakh plants in and around Navi Mumbai. Green Hope is also involved in empowering men involved in substance abuse and the criminal justice system to reform their lives, reunite with their families and rebuild their communities. It’s also involved in residential, day and outpatient treatment services; it’s active participation in local and statewide policy and advocacy efforts that address the specific needs of men in prison. Green Hope has made big contribution for environmental conservation and protection. Planted One Lakh trees in 2008. survival rate achieved 80% Two Lakh trees plantation drive in July 2009. 40,000 Friends of Treees participated spontaneously....

Read More
Navi Mumbai Shikshan Sankul

नवी  मुंबई  शिक्षण  संकुल : “नवी मुंबई शिक्षण संकुल” दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसारखीच “एस.एस.सी.सराव परीक्षा” आयोजित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास देते व गुणवंतांचे पारितोषिक देऊन कौतुक करते. विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड) ठाणे-बेलापूर पट्टीतील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळायलाच हवे यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे. त्यांच्या जबरदस्त आंदोलनापुढे सिडको नरमली. विद्यावेतन सुरु झाले आणि गणेशजी नाईक हे नाव जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून अधोरेखीत झाले.    Navi Mumbai Shikshan Sankul : With the aim of encouraging students for their performance on the board examinations, 124 students of SSC and HSC from Navi Mumbai schools were honored at the hands of Thane Guardian Minister Ganesh Naik. Organized by the Navi Mumbai Krida Sankul, the uniqueness of the event was that special children were also a part of the honoring ceremony, reports Nilofar Shaikh. Young brilliant minds of Navi Mumbai have done the city proud in the HSC and SSC examinations and every effort to recognize the achievements of the students is welcome. So was the one taken by Navi Mumbai Shikshan Sankul. State Environment and Excise and Thane Guardian Minister Ganesh Naik presided over the event as the Chief Guest. Navi Mumbai Shikshan Sankul invited the top 50 rank holders from English and Marathi medium schools that included 124 students from across the city and honored them with cash prizes, trophies and certificates. Ranging between Rs. 2000 to Rs 1 lac, the Sankul awarded a total cash prize of over Rs. 6 lacs to students. The highlight of the event was that special children who are rarely a part of such honoring ceremonies were the special invitees. These special students that included physically challenged and deaf and deaf-blind too were awarded with trophies and cash prizes. The top three toppers of HSC were also honored during the event. The highest cash prize of Rs. 1 lac was awarded to Harshal Chavan who stood first in Mumbai Division of HSC Board. Navi Mumbai Police Commissioner Gulabrao Pol was also present during the event. In his address he appreciated the efforts of the Navi...

Read More
Navi Mumbai Kala Sankul

नवी मुंबई कला संकुल : “नवी मुंबई कला संकुल” प्रत्येक वर्षी “चित्रभारती” ही भव्यतम चित्रकला स्पर्धा तसेच “बालनाट्यमहोत्सव” आयोजित करुन नवी मुंबई प्रमाणेच ठाणे, मिरा-भाईंदर शहरातील मुलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देते.                                      ...

Read More
Jeevandhara

  ‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ   २३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगाच्यावतीने कोपरखैरणे सेक्टर ७ मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक -३१ व ३२ च्या पटांगणात आज आयोजित केलेल्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर -२०१४ ‘ चा लाभ तब्बल ७ ते ८ हजार उमेदवारांना झाला. तर २३८७ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळाल्या. नवी मुंबईतला हा ४ था रोजगार मेळावा यशस्वीपणे आणि शिस्तबद्धपणे पार पडला. पालकमंत्री नामदार नाईक यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित युवा वर्गाला पालकमंत्री ना. नाईक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मेळाव्याचे आयोजक आणि जीवनधारा रोजगार, व्यापार आणि उद्योग समितीचे मुख्य समन्वयक आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे, नगरसेवक, नगरसेविका, ‘ जीवनधारा ‘ वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार, उद्योग तसेच ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत अन्य समित्यांचे पदाधिकारी, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आजवर शिक्षणात क्रांती झाली आहे परंतु योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकांना पदवी धारण करूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या वाटा शोधणाऱ्या इच्छुक तरुण- तरुणींमध्ये निराशा येत असे. बेरोजगारीची  गंभीर समस्या पाहता ‘ जीवनधारा ‘ अंतर्गत रोजगार,व्यापार आणि उद्योग समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यातून आजवर हजारो युवक- युवतींना रोजगार मिळाला आहे, हि एक यशाची गुरुकिल्लीच आहे. बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरून आत्मविश्वासाबरोबरच नैतिक शक्ती देखील युवकांनी आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यापारी वृत्ती असणाऱ्या युवकांकरिता स्वतंत्र रोजगार केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते...

Read More
Activities

  श्री. गणेशजी नाईक   यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते. सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. Read More…. श्री. गणेशजी नाईक  यांनी नवी मुंबई शहरातील गावठाण व गावठानाभोवती बांधलेल्या बांधकामांसाठी समूहविकास पद्धतीने नागरीपुनर्निर्माण योजनेअंतर्गत विकास करणे या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी करावयाचे निवेदन सादर केले. आणि हा प्रस्ताव शासनाकडून सिडको व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यासाठी कलम ३७(१ कक) अन्वये सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.  Read More…. अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली.  Read More…. ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी पालकमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी निवेदन सादर केले. क्लस्टर डेवेलोपमेंटच्या अनुषंगाने ठाणे शहरात अशी नागरी पुनर्निर्माण योजना कार्यान्वित व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली प्रारूप नियमावली शासनाने मंजूर केली आहे. Read More…. नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश . नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. Read More…. एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक – जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार . एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. Read More…. आरोग्यविषयक मूलभूत सेवांतील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रथमत: ८ रुग्णवाहिकांचे वाटप केले. टप्प्याटप्प्याने ही संख्या आता ९० च्या वर पोहोचली असून गणेशजी नाईक यांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना गतीमान आरोग्य...

Read More
Navi Mumbai Krida Sankul 2014

  नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी       नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने  आयोजित क्रीडा महोत्सव २०१४ हा क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा ठरला आहे, असे गृहमंत्री पाटील म्हणाले.       जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात आयोजित नवी मुंबई क्रीडा महोत्सव २०१४ चे उद्घाटन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या शुभहस्ते झाले.राज्याचे नवीन  व  नवीकरणीय  उर्जामंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाचे आयोजक तथा ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप नाईक, ठाणे लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त ए.के. शर्मा , नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपमहापौर अशोक गावडे तसेच नवी मुंबईतील लोक प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडा रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत या महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन  सोहळा आज पार पडला. त्यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना  गृहमंत्री आर. आर. पाटील बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी नवी मुंबईतील  १८ शाळांच्या विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन करून मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा ध्वजारोहण झाले. समतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सदर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले कि, १९९२ साली आमदार चषकाच्या माध्यमातून सुरु झालेला हा महोत्सव अधिकच ग्लोबलाईज होऊन त्याचे महोत्सवात रुपांतर झाल्याबद्दल आयोजक संदीप नाईक आणि नवी मुंबई क्रीडा संकुल व जीवनधारा वार्ड सल्लागार समिती- क्रीडा यांच्या सर्व सहकार्यांचे कौतुक केले. सर्व धर्म समभाव, शांती व समतेची शिकवण देणारे नवी मुंबई शहर अशा प्रकारच्या उपक्रमांतून भविष्यात क्रीडा नगरीचे  शहर म्हणून  ओळखले जाईल त्याचबरोबर या महोत्सवातून ऑलंपिकच्या दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नेत्रदीपक आणि शिस्तबद्ध अशा या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक  केले. सायबर नगरी, मेट्रो सिटी...

Read More
Sarav Pariksha

“SSC Sarav Pariksha” organized by “Navi Mumbai Shikshan Sankul” has inaugurated by MLA Sandeep Naik on 08th December 2012 at Peoples Education Society High School, CBD.  Exam is held at the same time in total 23 centres in Navi Mumbai. More than 12000 students have appeared for the exam this...

Read More
Dakhale vatap

The one day free camp organized on May 3, by Navi Mumbai Shikshan Sankul in association with the Thane Tahsildar office to issue various certificates that are required for admissions in colleges, for jobs and businesses and official work has the year too been a grand success. Around fifteen thousand residents reportedly benefitted from the camp held at R.F. Naik College in Kopar Khairane. State minister Ganeshji Naik who inaugurated the camp appreciated the holding of the camp saying it helps gives the right to the society. Caste, non-creamy layer, income, age, domicile and nationality certificates were issued at the camp that began at 8 am in the morning. Applications were received till 2 pm. Facilities of photocopy machines were provided at the camp free. The filled in applications were checked by personnel at the camp. The special Executive officers and witnesses too were present. To save the time of the applicants, the applications had been made available in advance at various locations several residents infect filled up the forms in advance and submitted them at the camp along with the requisite documents. Except caste and non-creamy layer certificates, all other certificates were issued on the same day. Attestation of documents was also be done at camp. Speaking on the occasion Ganeshji Naik said, “Shikshan Sankul has been doing yeomen service in increasing the standard of education in the city. With the country progressing towards becoming a super power, the educational standards in our country has been on the rise and this is a very good sign.” Added Naik, “Last year, twelve thousand residents had taken benefit of the camp. This year the number has increased to 15,000, the camp is obviously serving its propose.” Announced the minister, “Since the response this time has been fantastic, one more free camp to issue the same certificates will now be also held on May 22,” Said Shikshan Sankul president MLA Sandeepji Naik, “Students and their parents have to spend a lot of time, money and effort to get certificates from the tehsil office has to cater to the entire region and...

Read More
  • Personal Details

    श्री.  गणेशजी  नाईक : जनसामान्यांना आपलेसे वाटणारे राजकीय नेते, कार्यक्षम मंत्री, दूरदृष्टीचे विकासपुरुष, सर्वधर्मसमभावाचे प्रवक्ते, प्रगल्भ समाजसुधारक, सर्वांना सोबत घेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे लोकनेते – अशा अनेक प्रकारे श्री. गणेशजी नाईक यांचे व्यक्तिमत्व जनसामान्यांत लोकप्रिय आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखमय व्हावे हा मुख्य...

  • Job Fair 2014

    ‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ   २३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘...

  • News

    Recent News About Min. Ganeshji...

  • Janata Darbar

    जनता  दरबार : सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य...

  • Green Hope

    ग्रीन  होप : १९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,...

  • Navi Mumbai Shikshan Sankul...

    नवी  मुंबई  शिक्षण  संकुल : “नवी मुंबई शिक्षण संकुल” दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसारखीच “एस.एस.सी.सराव परीक्षा” आयोजित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास देते व गुणवंतांचे पारितोषिक देऊन कौतुक करते. विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड)...

  • Navi Mumbai Kala Sankul...

    नवी मुंबई कला संकुल : “नवी मुंबई कला संकुल” प्रत्येक वर्षी “चित्रभारती” ही भव्यतम चित्रकला स्पर्धा तसेच “बालनाट्यमहोत्सव” आयोजित करुन नवी मुंबई प्रमाणेच ठाणे, मिरा-भाईंदर शहरातील मुलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देते.                          ...

  • Jeevandhara

      ‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ   २३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा...

  • Activities

      श्री. गणेशजी नाईक   यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते. सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून...

  • Navi Mumbai Krida Sankul 2014...

      नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी       नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे...

  • Sarav Pariksha

    “SSC Sarav Pariksha” organized by “Navi Mumbai Shikshan Sankul” has inaugurated by MLA Sandeep Naik on 08th December 2012 at Peoples Education Society High School, CBD.  Exam is held at the same time in total 23 centres in Navi Mumbai. More than 12000 students...

  • Dakhale vatap

    The one day free camp organized on May 3, by Navi Mumbai Shikshan Sankul in association with the Thane Tahsildar office to issue various certificates that are required for admissions in colleges, for jobs and businesses and official work has the year too been...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube